top of page

Add a Title
Add a Title
पुढे वाचा

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
Start Now
वृत्तमानस न्यूज

13:34
Vruttamanas News
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे मनोगत | अजितदादांच्या शोकसभेत शब्द

06:17
Vruttamanas News
Nana Patekar यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत व्यक्त केल्या भावना

06:17
Vruttamanas News
भारताचे माजी सरन्यायाधीश Bhushan Gawai यांचे विचार | भाषण

07:10
Vruttamanas News
Nitin Gadkari यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत मांडले आपले शब्द | भावपूर्ण क्षण


नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्या 31 यात्रेकरूंचा समावेश आहे. नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणार्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढावली आह
Aug 264 min read


मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रवीवारी पहाटे 3:00च्या सुमारास कोनोक्रीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भुस्खलन झाले. ज्यामुळे कचराभूमी ओसंडू
Aug 242 min read


खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे. खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छा
Aug 202 min read


झेडपी शाळेत शिकणार्या लेकीची 14 व्या वर्षी अंतराळ भरारी!
आंध्रप्रदेशामधील धवलेश्वरम येथील ‘ झेडपी गर्ल्ल हायस्कूल’ मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षाची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहत होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थीनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय ‘ कंडुलाव जेसी’ ची देशीर चर्चा होतेय, जिची ‘ शक्तीसॅट’ या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगाती
Aug 121 min read


जग हारलं: 24 वर्षे सत्ता गाजवणार्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाने ठोठावली मृत्यूदंडाची शिक्षा
सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिक नजीब यांना एका न्यायालयांन थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सिसरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी
Aug 112 min read


संसदेत मोठा गोंधळ! पंतप्रधानांवर अंडे फेकले; सभागृहाचे कामकाज तहकुब
प्रिस्टिना/ कोसोवो : कोसोवाच्या संसदेत राजकीय तणावाचा भडका उडाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजाज यांनी कार्यवाहक पंतप्रधान एल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकुब करावे लागले. संसदेत कुर्ती यांच्यावर अंडी फेकण्यापूर्वी काद्रिजाज यांनी त्यांच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यांनी कुर्ती यांना उद्देशून “ तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत अंडी फेकली. या प्रकारानंतर संसदेत काही काळ तणावाचे वाताव
Aug 91 min read

Add a Title
Add a Title
पुढे वाचा

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
पुढे वाचा

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
Start Now


मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या अधिक - उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे प्रश्न ऐनवेळेस टपकलेले नाहीत, अनेक काळापासून ते चालत आलेले आहेत. मराठवाडा लढणारा आहे निजामाबरोबर लढणारा मराठवाडा आहे. लढण्याची पार्श्वभूमि असणारा हा मराठवाडा रडणारा कधी झाला. रजाकाराबरोबर लढताना जो संघर्ष झाला. रक्तरंजीत संघर्ष, तो रक्तपात होता. त्यामध्ये मराठवाड्याने किती आत्माहूती दिली आणि मराठवाडा आपल्या देशात आल्यानंतर गेल्या 75 वर्षात किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. आकडे काढले तर कदाचीत हुतात्म्यांपेक्षा शेतकरी आत्महत्या जास्त असतील अ
6 minutes ago2 min read


बीड-पुणे रेल्वे शुभारंभ कार्यक्रमास मुंडे बंधू-भगिणींची दांडी!; चर्चांना उधान
बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड- हडपसर (पुणे) या नवीन रेल्वे सेवेचा बीड स्थानकावरून थाटात शुभारंभ करण्यात आला . राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेता पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र, या अत्यंत महत्वकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या उद्घाटनाला जिल्ह्याचे प्रमुख नेते मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे या दोघांचीही अनुपस्थिती राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. बीडच्या रेल्वे स्
1 hour ago1 min read


बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला !
बीड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील विज्ञान उद
2 hours ago2 min read


जरांगे पाटलांनी उपोषण सोडले; आंदोल मात्र सुरूच राहणार!पाटोद्यात शिष्टमंडळाची मध्यस्थि, मागण्या मान्य, सरकारला 90 दिवसांची मुदत
बीड: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज 20 व्या दिवशी आपले उपोषण सोडले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून बीडमधील पाटोदा येथे झालेल्यसा चर्चेत सरकारला जरांगे यांची मनधरणी करण्यात यश आले. सरकारने शब्द दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं, मात्र आंदोलन सुरूच राहणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी सरकारने जरांगे पाटील 90 दिवसांचे अश्वासन देण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस होता. कालच त्य
3 hours ago3 min read


जरांगे पाटीलांचा उद्या दुपारी मुंबईला निघण्याच इशारा
बीड: मराठा आंदोलक जरांगे पाटील उपोषण सुरू असतानाच आहे त्या स्थितीमध्ये मंगळवारी (दि.15) मुंबईकडे रवाना झाले आहेत. नियोजीत मुक्काम ठिकाणांहून ते दि. 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होणार आहेत. मात्र, प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर पाटोदा, जि.बीड (मुक्काम ठिकाण)उपचार करण्यात आले. उपचारानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझी प्रकृती ठिक नाही त्यामुळे मला इथून मार्गस्थ होता आलं नाही. पण मी मागे हटणार नाही, उद्या दुपारी 1:00 वाजेपर्यंत मी मुंबईकडे निघणार
24 hours ago1 min read


आदिवासी वसतीगृहाचा करार फाडला; अभिजीत दिकपे आक्रमक एमपीएससी अध्यक्ष फडणवीस यांचे मित्र म्हणून राजीनामा होत नाही का?
नागपूर: अदिवासी विकास विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत केलेला 490 आदिवासी वसतीगृहांच्या व्यवस्थापनाचा करार रद्द करावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. कराराची प्रत फाडून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी दिपके यांनी बुधवारी (दि.16) संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना मोजक्यवा आणि ठोस मागण्या नि
1 day ago2 min read

Add a Title
Add a Title
पुढे वाचा

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
Start Now
संपादकीय
Sep 29, 20253 min read




हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, नाशिक जिल्ह्याला मिळवून बहूमान
पुणे (वाघोली) : पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरवच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा गुणांच्या जोरावर पराभव करत हर्षवर्धनने 68 व्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, या विजयासोबतच हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला असून नाशिक जिल्ह्याला त्याने दुसर्यांदा मानाची गदा मिळवून दिली आहे. एकाच ता


विक्रम घोरपडे ठरला माळेगाव केसरी, कुस्ती मैदानात चमकदार कामगिरीदैवयानी मानेने पुरुष मल्लाला केले पराभूत
नांदेड: माळेगाव यात्रेनिमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला. विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्


घरी परतताच बनली डिएसपी, वर्ल्ड कप विनर खेळाडूला मुख्यमंत्र्यांनी दिलं नियुक्ती पत्र; रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव
मागच्या रविवारी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या वर्ल्डकप विन खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी परतल्या आहेत. या दरम्यान ज्या राज्यातून या क्रिकेटपटू येतात त्या राज्यांकउून या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एका महिला खेळाडूला उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नियुक्ती पत


स्वप्नपूर्ती..!; भारत विश्वविजेता...!!
शफाली, स्मृती मानधनाचा फलंदाजीतील झंझावात आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि ‘ आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताच्या या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा आनंतद अगदी दूरदरपर्यंत दुमदुमला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्शवत ठरणार्या या जेतेपदाने देशाच्या क्रिडा यशाच्या इतिहासात खर्या आर्थ


नवोदयच्या खेळाडू विद्यार्थ्यांनाही न्याय हवा, खसदार डॉ.हेमंत सवरांची लोकसभेत मागणी
नवी दिल्ली : देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांतील गुणवंत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कामगिरीनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये न्याय मिळावा, यासाठी...


... तोपयर्तं मी आरसीबीसाठीच खेळेल- कोहली
जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगले खेळलात, तर तुम्ही जगात कुठेही जाल तरी लोक तुमचा आदर करतील. जर तुम्हाला जगात क्रिकेटमध्ये आदर मिळवायचा...

Add a Title
Add a Title
पुढे वाचा

Add a Title
Add a Title
Start Now

Add a Title
Add a Title
Start Now
bottom of page


























































