top of page
वृत्तमानस न्यूज

13:34
Vruttamanas News
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे मनोगत | अजितदादांच्या शोकसभेत शब्द

06:17
Vruttamanas News
Nana Patekar यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत व्यक्त केल्या भावना

06:17
Vruttamanas News
भारताचे माजी सरन्यायाधीश Bhushan Gawai यांचे विचार | भाषण

07:10
Vruttamanas News
Nitin Gadkari यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत मांडले आपले शब्द | भावपूर्ण क्षण


नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्या 31 यात्रेकरूंचा समावेश आहे. नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणार्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढावली आह
Aug 264 min read


मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रवीवारी पहाटे 3:00च्या सुमारास कोनोक्रीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भुस्खलन झाले. ज्यामुळे कचराभूमी ओसंडू
Aug 242 min read


खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे. खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छा
Aug 202 min read


झेडपी शाळेत शिकणार्या लेकीची 14 व्या वर्षी अंतराळ भरारी!
आंध्रप्रदेशामधील धवलेश्वरम येथील ‘ झेडपी गर्ल्ल हायस्कूल’ मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षाची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहत होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थीनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय ‘ कंडुलाव जेसी’ ची देशीर चर्चा होतेय, जिची ‘ शक्तीसॅट’ या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगाती
Aug 121 min read


जग हारलं: 24 वर्षे सत्ता गाजवणार्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाने ठोठावली मृत्यूदंडाची शिक्षा
सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिक नजीब यांना एका न्यायालयांन थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सिसरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी
Aug 112 min read


संसदेत मोठा गोंधळ! पंतप्रधानांवर अंडे फेकले; सभागृहाचे कामकाज तहकुब
प्रिस्टिना/ कोसोवो : कोसोवाच्या संसदेत राजकीय तणावाचा भडका उडाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजाज यांनी कार्यवाहक पंतप्रधान एल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकुब करावे लागले. संसदेत कुर्ती यांच्यावर अंडी फेकण्यापूर्वी काद्रिजाज यांनी त्यांच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यांनी कुर्ती यांना उद्देशून “ तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत अंडी फेकली. या प्रकारानंतर संसदेत काही काळ तणावाचे वाताव
Aug 91 min read

नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
आंतरराष्ट्रीय

मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
आंतरराष्ट्रीय

खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानला च ोरट्या मार्गाने साखरेची निर्यात?; शेतकरी नेते राजू शेट्टींचा अमित शाह, प्रल्हाद जोशींवर निशाना
देश विदेश
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर
देश विदेश
‘कॉकरोच’ नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’ पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स
देश विदेश


महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, अमित शाह यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसापासून मुुंबई दौर्यावर होते. त्यांनी एनडीए सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.14) पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. समान नागरी कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधीच सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील प्रक्रिय
20 minutes ago1 min read


पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला
अंतरवली: मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनेाज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाच्या रणनितीत बदल करत मोठा डाव टाकला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण मराठाव आंदोलकांची फौज सोबत घेऊन न जाता एकट्यानेच मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्यसा काळात लाखो मराठा आंदोलक मुंबईत आल्स कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटाच मुंबईला येतो अशी घोषणा केली आहे. आझाद
50 minutes ago2 min read


आझाद मैदानामध्ये आदोलनासाठी जरांगे पाटीलांना मुंबई पोलिसांनी दुसर्यांदा परवानगी नाकारली
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन एकदा परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे यांचं जालन्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य न झालयाने आता जरांगे मुंबईच्या दिशेला कूच करण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे उद्या सकाळी अंतरवलीहून मुंबईच्या दिशेने मार्गक्रम करणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदान उपोशण करण्याचा त्यांचा मानस आहे. पण मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी मनोज जरांगे यांच्या उप
59 minutes ago2 min read


आणिबाणी लागू करून सरकार चालू शकत नाही, ती काँग्रेसची संस्कृती आहे -अमित शाह
मुंबई : देशभरात झालेल्या जेन झींच्या आंदोलनाबद्दल भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमची आणीबाणी लागू करून सरकार चालवण्याची संस्कृती नाही. असे उत्तर दिले. अमित शाह यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सेवेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपा प्रण
24 hours ago1 min read


मुंबई आंदोलनासाठी परवानगी नाकारली; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, उपचार, पाणी सोडले
अंतरवाली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय आणि सामजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगेच्या 19 स्पटेंबरच्या आंदोलनालाही मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त करत मुंबई आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे. मागील आंदोलनामध्ये नियमांचा भंग झाल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी जाहीर सभ
1 day ago2 min read


पाटोदा बसस्थानकातील सोन्याचे दागिने, रोख रकम चोरीचा छडा लागलाआरोपी महिलेकडून 13.97 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड: बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढताना हातसफाईने महिलांचे दागिणे, रोखरक्कम चोरीचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत. पाटोदा बसस्थानक परिसरात बॅगेतून लाखोंचे सोने व रोख रक्कम चोरीला गेले होते. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आल. स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलिसांनी घटनेच्या तपासामध्ये तांत्रिक पुरव्याअधारे चुंभळी फाटा येथून एका महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले 8 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने 10 हजार रु
2 days ago2 min read

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, अमित शाह यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
विविध


आझाद मैदानामध्ये आदोलनासाठी जरांगे पाटीलांना मुंबई पोलिसांनी दुसर्यांदा परवानगी नाकारली
विविध

संपादकीय
Sep 29, 20253 min read




हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, नाशिक जिल्ह्याला मिळवून बहूमान
पुणे (वाघोली) : पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरवच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा गुणांच्या जोरावर पराभव करत हर्षवर्धनने 68 व्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, या विजयासोबतच हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला असून नाशिक जिल्ह्याला त्याने दुसर्यांदा मानाची गदा मिळवून दिली आहे. एकाच ता


विक्रम घोरपडे ठरला माळेगाव केसरी, कुस्ती मैदानात चमकदार कामगिरीदैवयानी मानेने पुरुष मल्लाला केले पराभूत
नांदेड: माळेगाव यात्रेनिमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला. विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्


घरी परतताच बनली डिएसपी, वर्ल्ड कप विनर खेळाडूला मुख्यमंत्र्यांनी दिलं नियुक्ती पत्र; रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव
मागच्या रविवारी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या वर्ल्डकप विन खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी परतल्या आहेत. या दरम्यान ज्या राज्यातून या क्रिकेटपटू येतात त्या राज्यांकउून या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एका महिला खेळाडूला उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नियुक्ती पत


स्वप्नपूर्ती..!; भारत विश्वविजेता...!!
शफाली, स्मृती मानधनाचा फलंदाजीतील झंझावात आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि ‘ आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताच्या या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा आनंतद अगदी दूरदरपर्यंत दुमदुमला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्शवत ठरणार्या या जेतेपदाने देशाच्या क्रिडा यशाच्या इतिहासात खर्या आर्थ


नवोदयच्या खेळाडू विद्यार्थ्यांनाही न्याय हवा, खसदार डॉ.हेमंत सवरांची लोकसभेत मागणी
नवी दिल्ली : देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांतील गुणवंत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कामगिरीनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये न्याय मिळावा, यासाठी...


... तोपयर्तं मी आरसीबीसाठीच खेळेल- कोहली
जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगले खेळलात, तर तुम्ही जगात कुठेही जाल तरी लोक तुमचा आदर करतील. जर तुम्हाला जगात क्रिकेटमध्ये आदर मिळवायचा...
























































