top of page
वृत्तमानस न्यूज

13:34
Vruttamanas News
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे मनोगत | अजितदादांच्या शोकसभेत शब्द

06:17
Vruttamanas News
Nana Patekar यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत व्यक्त केल्या भावना

06:17
Vruttamanas News
भारताचे माजी सरन्यायाधीश Bhushan Gawai यांचे विचार | भाषण

07:10
Vruttamanas News
Nitin Gadkari यांनी Ajit Pawar यांच्या शोकसभेत मांडले आपले शब्द | भावपूर्ण क्षण


नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्या 31 यात्रेकरूंचा समावेश आहे. नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणार्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढावली आह
6 days ago4 min read


मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रवीवारी पहाटे 3:00च्या सुमारास कोनोक्रीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भुस्खलन झाले. ज्यामुळे कचराभूमी ओसंडू
Aug 242 min read


खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे. खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छा
Aug 202 min read


झेडपी शाळेत शिकणार्या लेकीची 14 व्या वर्षी अंतराळ भरारी!
आंध्रप्रदेशामधील धवलेश्वरम येथील ‘ झेडपी गर्ल्ल हायस्कूल’ मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षाची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहत होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थीनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय ‘ कंडुलाव जेसी’ ची देशीर चर्चा होतेय, जिची ‘ शक्तीसॅट’ या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगाती
Aug 121 min read


जग हारलं: 24 वर्षे सत्ता गाजवणार्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाने ठोठावली मृत्यूदंडाची शिक्षा
सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिक नजीब यांना एका न्यायालयांन थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सिसरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी
Aug 112 min read


संसदेत मोठा गोंधळ! पंतप्रधानांवर अंडे फेकले; सभागृहाचे कामकाज तहकुब
प्रिस्टिना/ कोसोवो : कोसोवाच्या संसदेत राजकीय तणावाचा भडका उडाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजाज यांनी कार्यवाहक पंतप्रधान एल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकुब करावे लागले. संसदेत कुर्ती यांच्यावर अंडी फेकण्यापूर्वी काद्रिजाज यांनी त्यांच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यांनी कुर्ती यांना उद्देशून “ तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत अंडी फेकली. या प्रकारानंतर संसदेत काही काळ तणावाचे वाताव
Aug 91 min read

नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
आंतरराष्ट्रीय

मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
आंतरराष्ट्रीय

खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
आंतरराष्ट्रीय

2 hours ago1 min read


पाकिस्तानला च ोरट्या मार्गाने साखरेची निर्यात?; शेतकरी नेते राजू शेट्टींचा अमित शाह, प्रल्हाद जोशींवर निशाना
देश विदेश
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर
देश विदेश
‘कॉकरोच’ नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’ पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स
देश विदेश


मराठा आंदोलक आक्रमक धुळे- सोलापूर मार्ग रोखला पाडळशींगी टोलनाका चक्का जाम; महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या लांबच लांब रांगा
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचे तिव्र पडसाद राज्यात उमटत आहे. आंतरवाली सराटीमध्ये अधिकार्यांशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी होत असतानाच बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. धुळे- सोलापूर मार्गावरील पाडळशींगी टोलनाक्यावर रात्री उशीरा चक्काजाम करण्यात आला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने तात्काळ त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. आंदोलनाच्या चौथ्
4 minutes ago1 min read


शिष्ठमंडळाने आंतरवालीत दुत पाठवला, अधिकार्यांशी चर्चा निष्फळ
जालना: मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यानंतर रात्री उशिरा शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांना पाठवण्यात आलं, मात्र, अधिकार्यांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागण्यांबाबत सकारात्मक बाजू मांडत सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यांव
55 minutes ago2 min read


नीट आंदोलकांना मोठा दिलासा! देशभरातील एफआयआर रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली: नीट-यूजी पेपरफुटीविरोधात देशभर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा मिळाला आहे. 20 ते 25 2026 या कालावधीत झालेल्या आंदोलनांशी संबंधित देशातील कोणत्याही राज्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील एफआयआर चा पुढील तपास किंवा खटला चालवू नये, तसेच ही प्रकरणे बंद मानावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याशिवाय या आंदोलनाशी संबंधित घटनांवर भविष्यात नव्याने एफआयआर दाखल करण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. केंद्र सरकारसह बिहार, पश्
2 hours ago1 min read


ओबीसी एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना; परवानगीची गरज काय, मुंबईत धडकणारच! - लक्ष्मण हाके
पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.1) पाटस (ता. दौड) येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मोर्चास पाटस येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून प्रारंभ करण्यात आला.हजारो समर्थकांच्या सहभागत मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चास परवानगी नसल्याचे कारण देत पाटस टोलनाक्यावर पोलिसांनी रोखला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा रोखून धरल्याने मोर्चेकर्यांनी सोलापूर- पुणे महामार्गावर ठिय्या मांडला. आंदोलकांनी मार्गावर ठिय्या मांडल्यान
3 hours ago2 min read


जरांगे पाटलांची प्रकृती खालवली, सरकारचे शिष्ठमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल
जलना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली येथे शनिवार (दि.29 ऑगस्ट) पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवार (दि.1) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली. सकाळी डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी आले असता, त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने उलट्यांचा त्रास झाला. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचे पडसाद राज्यभरात उमटले. सायंकाळी उशिरा सरकारचे शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले असून लवरच मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मार
4 hours ago2 min read


देव दर्शनाहून परतणार्या भाविकांवर काळाची झडप! किनवटच्या तोटांबा घाटात चालकाचा ताबा सूटल्याने जीप झाडावर धडकली, चार भाविकांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी
नांदेड: सहस्त्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेवून तेलंगणाकडे परतणार्या भाविकांच्या कमांडर गाडीला तोटांबा घाटात अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 31) घडली. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील भाविक सहस्त्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना किनवट तालुक्यातील तोटांबा घाटात त
1 day ago1 min read

मराठा आंदोलक आक्रमक धुळे- सोलापूर मार्ग रोखला पाडळशींगी टोलनाका चक्का जाम; महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या लांबच लांब रांगा



ओबीसी एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना; परवानगीची गरज काय, मुंबईत धडकणारच! - लक्ष्मण हाके
विविध
संपादकीय
Sep 29, 20253 min read




हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, नाशिक जिल्ह्याला मिळवून बहूमान
पुणे (वाघोली) : पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरवच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा गुणांच्या जोरावर पराभव करत हर्षवर्धनने 68 व्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, या विजयासोबतच हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला असून नाशिक जिल्ह्याला त्याने दुसर्यांदा मानाची गदा मिळवून दिली आहे. एकाच ता


विक्रम घोरपडे ठरला माळेगाव केसरी, कुस्ती मैदानात चमकदार कामगिरीदैवयानी मानेने पुरुष मल्लाला केले पराभूत
नांदेड: माळेगाव यात्रेनिमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला. विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्


घरी परतताच बनली डिएसपी, वर्ल्ड कप विनर खेळाडूला मुख्यमंत्र्यांनी दिलं नियुक्ती पत्र; रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव
मागच्या रविवारी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या वर्ल्डकप विन खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी परतल्या आहेत. या दरम्यान ज्या राज्यातून या क्रिकेटपटू येतात त्या राज्यांकउून या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एका महिला खेळाडूला उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नियुक्ती पत


स्वप्नपूर्ती..!; भारत विश्वविजेता...!!
शफाली, स्मृती मानधनाचा फलंदाजीतील झंझावात आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी ‘आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि ‘ आयसीसी’ महिला वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताच्या या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा आनंतद अगदी दूरदरपर्यंत दुमदुमला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्शवत ठरणार्या या जेतेपदाने देशाच्या क्रिडा यशाच्या इतिहासात खर्या आर्थ


नवोदयच्या खेळाडू विद्यार्थ्यांनाही न्याय हवा, खसदार डॉ.हेमंत सवरांची लोकसभेत मागणी
नवी दिल्ली : देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांतील गुणवंत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कामगिरीनुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये न्याय मिळावा, यासाठी...


... तोपयर्तं मी आरसीबीसाठीच खेळेल- कोहली
जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगले खेळलात, तर तुम्ही जगात कुठेही जाल तरी लोक तुमचा आदर करतील. जर तुम्हाला जगात क्रिकेटमध्ये आदर मिळवायचा...





















































